कृषी

🌾 MAHA-DBT योजना दोन महिन्यांपासून बंद – शेतकऱ्यांची धावपळ, शासनाची शांतता

✍️ लेखक: नागेश धोटे 🌧️ निसर्गाने वेळेवर सुरुवात केली… पण सरकार थांबलंय! संत्रा, लिंबू, मोसंबी… या फळबाग लागवडीसाठी योग्य असा...

Read more

“पीक विमा योजना – शेतकऱ्यांची ढाल की धोक्याची तलवार?”

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. परंतु, आजही शेतकऱ्यांचं आयुष्य निसर्गाच्या कृपेवर आणि प्रशासनाच्या दयेवर...

Read more

पावसामुळे शेतकरी आनंदात

धामोरी प्रतिनिधी : अथर्व वाणी. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने अखेर हजेरी लावली असून, परिसरात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर...

Read more

दुबार पेरणीचे संकट उभे ठाकण्याची शक्यता; वरुणराजाच्या प्रतीक्षेत बळीराजा

सागर शिंदे पाटील प्रतिनिधीमेहकर तालुक्यातील मुंदेफळ हिवरा खुर्द व ईतर गावात जवळपास 100 % पेरणी झालेली असून आता बळीराजा हा...

Read more

कृषी विभागाकडून खरीप पीक बियाण्यांवर बीज प्रक्रिया करण्याचे मार्गदर्शन

खडकी:खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी पिकांची चांगली वाढ होण्यासाठी आणि रोगराईपासून संरक्षण मिळवण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने, कृषी...

Read more

नाशिक जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता निसर्गाचा लहरीपणा भोवणार….!

या वर्षी नाशिक जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामानातील अचानक बदल, अवकाळी पाऊस आणि थंडीच्या लहरीपणामुळे बागायतदारांची...

Read more

डाळ मिल: शेतकऱ्यांसाठी आर्थिक विकासाची नवी दिशा

भारतीय आहारात डाळींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रथिनांचा मुख्य स्रोत असलेल्या या डाळींचे उत्पादन भारतात मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, त्या उत्पादनाची...

Read more

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.