• About Us
  • Contact Us
  • Join us
Friday, September 12, 2025
  • Login
janadharnews.com
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
  • कृषी
  • राजकीय
  • देश विदेश
  • आरोग्य
  • लेख
  • धार्मिक सांस्कृतिक
  • क्रीडा
  • यशोगाथा
  • युवा
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
  • कृषी
  • राजकीय
  • देश विदेश
  • आरोग्य
  • लेख
  • धार्मिक सांस्कृतिक
  • क्रीडा
  • यशोगाथा
  • युवा
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
janadharnews.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
  • कृषी
  • राजकीय
  • देश विदेश
  • आरोग्य
  • लेख
  • धार्मिक सांस्कृतिक
  • क्रीडा
  • यशोगाथा
  • युवा
  • लेख
  • संपादकीय

सर्वांना सामावून घेत जिल्ह्यात पक्ष बांधणी करणार – विवेक कोकरे

Janadhar News by Janadhar News
June 17, 2025
in ताज्या घडामोडी
0
सर्वांना सामावून घेत जिल्ह्यात पक्ष बांधणी करणार – विवेक कोकरे
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

(प्रदीप जोशी, पत्रकार, विटे)
सांगली जिल्ह्यातील सर्व समाज घटकांना सामावून घेऊन समावेशक भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात बांधणी करणार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली नूतन जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी केले जिल्हाध्यक्ष झालेले आणि पहिल्यांदाच आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले विवेक कोकरे यांचा सत्कार आटपाडी तालुका युवक अध्यक्ष सुरज पाटील यांच्या हस्ते करणेत आला .
आमदार जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून तुमच्या भावनांचा आदर होईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे . राष्ट्रवादीच्या नेत्यांवर काही वाचाळवीर सतत बेछुट, निराधार टीका टिपन्नी करीत आहेत . अशा वाचाळ विरांना जशास तसे उत्तर दिले जाईल . जशी महात्मा गांधीची विचारधारा आम्हांला शिरसावंद्य आहे . तसेच क्रांतीवीर भगतसिंह, क्रांतीवीर सुखदेव, क्रांतीवीर राजगुरू, यांच्या विचार प्रणालीवर ही आम्ही प्रेम करणारे आहोत . हे ही आम्ही या वाचाळवीरांना निश्चित दाखवून देऊ . असा इशाराही विवेक कोकरे यांनी यावेळी बोलताना दिला .


राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याच्या सुचना दि . ११ रोजी जलसंपदा मंत्री ना . राधाकृष्ण विखे – पाटील यांनी, सांगलीतील आढावा बैठकीत आमदार सुहासभैय्या बाबर यांनी उपस्थित केलेल्या मागणीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या . यातून १४० वर्षापासूनची मागणी सत्यात येऊ पहात आहे . राष्ट्रवादी ओबीसीचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी, आमदार सुहासभैय्या बाबर यांच्यासह १४ विद्यमान आमदार , ६ विद्यमान खासदार, ६ माजी आमदार, अन्य ४ मान्यवर महोदयांसह राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री , अन्य अनेक आमदार , खासदार, मंत्री, माजी मंत्री यांचे या प्रश्नी सतत लक्ष वेधण्याचे काम केले होते . हे लक्षवेधी कार्य सादिक खाटीक यांच्या सातत्याच्या जिगरबाज प्रयत्नातून यशस्वीतेकडे जात असल्याचे लक्षात घेऊन आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत सादिक खाटीक यांचा विवेक कोकरे यांच्या हस्ते हृदयस्पर्शी सत्कार करणेत आला .

आमदार जयंतराव पाटील यांनी आटपाडी तालुक्यासह अन्य दुष्काळी तालुक्याचे नेतृत्व करावे . राजारामबापू उद्योग समुहातील अनेक उद्योग उदा . साखर कारखाना, दुध संघ, राजारामबापू बॅकेची शाखा वगैरे अनेक युनिट आटपाडी तालुक्यात उभे करावेत . बेंगलोर कॉरीडोर सारखी मोठी औद्योगिक वसाहत आटपाडीत साकारावी, आटपाडी तालुक्याचा आमदार, खासदारकीचा बॅकलॉग भरून काढावा . भविष्यात महामंडळे, जिल्हा बँक, जिल्हा नियोजन वर आटपाडी तालुक्याला झुकते माफ मिळावे . युवकाचे जिल्हा कार्याध्यक्ष पद , वरीष्ठांच्या विधानसभा मतदार संघ अध्यक्षपदी आटपाडी तालुक्याला संधी दिली जावी. अशा मागण्यांवर भाष्य करीत आमदार जयंतराव पाटील यांनीच आटपाडी, जत, कवठेमहंकाळ, खानापूर तालुक्यांचे नेतृत्व करावे अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी व्यक्त केल्या .


आटपाडी तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांची परवड थांबली पाहिजे, स्थानिक नेतृत्वाला महत्व दिले गेले पाहिजे . संघर्ष करणाऱ्या झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी जिल्हा राज्य नेतृत्वाने उभे राहीले पाहीजे . अनेक महिन्यांपासून रिक्त असलेली पक्षाची विधानसभा मतदारसंघ, तालुका अध्यक्ष या सारखी पदांवर निष्ठावान आणि सक्रिय नेतृत्वाला संधी द्यावी, तालुका जिल्हा स्तरावरच्या कामांना ताकद मिळावी, विधानपरिषद राज्यसभा सदस्यांच्या आमदार खासदार फंडापैकी ४० टक्के निधी दुष्काळी तालुक्यांना मिळावा . इत्यादी अनेक महत्वपूर्ण सुचना तालुका युवक अध्यक्ष सुरज पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष जालींदर कटरे, महिला जिल्हा उपाध्यक्षा इंजिनियर अनिता पाटील, आटपाडीचे नेते प्रभाकर नांगरे – पाटील, सोशल मिडीया अध्यक्ष किशोर गायकवाड, प्रशांत मोटे यांच्यासह अनेकांनी केल्या . आटपाडी तालुका अध्यक्षपद प्रभाकर नांगरे पाटील यांनाच द्यावे अशी मागणी सुरज पाटील यांनी केली .
यावेळी वाळवा तालुका अध्यक्ष संग्राम जाधव, खानापूरचे अध्यक्ष मनोहर चव्हाण, नितीन डांगे, मनोज भोसले, विनोद बनसोडे, मुन्ना मुलाणी, विकास जाधव, सुरेश कदम, गणेश ऐवळे,आशिष जाधव, संतोष बाड, दिपक पाटील, प्रशांत मोटे, ऋषिकेश पाटील, राहुल रेड्डी, दत्तात्रय रावळ इत्यादी अनेक जण उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश ऐवळे सर यांनी केले व आभार मानले .

Tags: Pradip Joshi
Previous Post

श्री संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा १८ जून २०२५ रोजी होणार संपन्न

Next Post

महिला क्रिकेट एकदिवसीय वर्ल्ड कप 2025 भारत-श्रीलंकेत होणार – ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबरदरम्यान ८ संघांमध्ये रंगणार क्रिकेटचा महोत्सव

Related Posts

वीज दरात महावितरणकडून ग्राहकांची घोर फसवणूक — एका महिन्यातच युनिटला ₹१ वाढीचा झटका!
ताज्या घडामोडी

वीज दरात महावितरणकडून ग्राहकांची घोर फसवणूक — एका महिन्यातच युनिटला ₹१ वाढीचा झटका!

September 11, 2025
मार्डी ते बागवस्ती रस्ता अद्याप स्वप्नच : ग्रामस्थांचा लोकप्रतिनिधींना सवाल
ताज्या घडामोडी

मार्डी ते बागवस्ती रस्ता अद्याप स्वप्नच : ग्रामस्थांचा लोकप्रतिनिधींना सवाल

September 4, 2025
शालेय ग्रंथालयाला नवनिर्मित गणेशोत्सव मंडळाची पुस्तके भेट
ताज्या घडामोडी

शालेय ग्रंथालयाला नवनिर्मित गणेशोत्सव मंडळाची पुस्तके भेट

August 29, 2025
सतत च्या पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान सरसकट नुकसान भरपाई ची मागणी.
ताज्या घडामोडी

सतत च्या पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान सरसकट नुकसान भरपाई ची मागणी.

August 29, 2025
आष्टी ते पारडी रोडची दयनीय अवस्था; नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास
ताज्या घडामोडी

आष्टी ते पारडी रोडची दयनीय अवस्था; नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास

August 8, 2025
महागाई भत्त्यात ₹0 वाढ — भारतीय मजदूर संघाचा तीव्र निषेध, पुणे लेबर ऑफिससमोर भव्य आंदोलन
ताज्या घडामोडी

महागाई भत्त्यात ₹0 वाढ — भारतीय मजदूर संघाचा तीव्र निषेध, पुणे लेबर ऑफिससमोर भव्य आंदोलन

August 5, 2025
Next Post
महिला क्रिकेट एकदिवसीय वर्ल्ड कप 2025 भारत-श्रीलंकेत होणार – ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबरदरम्यान ८ संघांमध्ये रंगणार क्रिकेटचा महोत्सव

महिला क्रिकेट एकदिवसीय वर्ल्ड कप 2025 भारत-श्रीलंकेत होणार – ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबरदरम्यान ८ संघांमध्ये रंगणार क्रिकेटचा महोत्सव

सर्वाधिक पसंतीच्या

  • धामोरी गावात अज्ञात चोरट्यांकडून सोनाराच्या दुकानावर धाडसी चोरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यात संतापजनक प्रकार : अज्ञाताने मिरची प्लॉटवर तणनाशकाची फवारणी करून अल्पभूधारक शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • थेपडे विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळा उत्साहात साजरा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मार्डी ते बागवस्ती रस्ता अद्याप स्वप्नच : ग्रामस्थांचा लोकप्रतिनिधींना सवाल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस उपनिरीक्षक समद बेग यांची नाशिक शहर येथे बदली.

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या घडामोडी

मानवतेचे उपासक स्वामी विवेकानंद एकपात्री प्रयोगाचे यशस्वी सादरीकरण..

मानवतेचे उपासक स्वामी विवेकानंद एकपात्री प्रयोगाचे यशस्वी सादरीकरण..

September 11, 2025
वीज दरात महावितरणकडून ग्राहकांची घोर फसवणूक — एका महिन्यातच युनिटला ₹१ वाढीचा झटका!

वीज दरात महावितरणकडून ग्राहकांची घोर फसवणूक — एका महिन्यातच युनिटला ₹१ वाढीचा झटका!

September 11, 2025
नरुळा नदीपात्रात इसमाचा मृतदेह, गावात शोककळा

नरुळा नदीपात्रात इसमाचा मृतदेह, गावात शोककळा

September 11, 2025
janadharnews.com

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Navigate Site

  • Join us
  • Contact Us
  • About Us
  • Policies

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
  • कृषी
  • राजकीय
  • देश विदेश
  • आरोग्य
  • लेख
  • धार्मिक सांस्कृतिक
  • क्रीडा
  • यशोगाथा
  • युवा
  • लेख
  • संपादकीय
  • Login
  • Cart

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

WhatsApp Group